गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्ताराची घोषणा,नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ: पंतप्रधान

80 कोटींपेक्षा अधिक गरजूंना 5 किलो गहू/तांदूळ मोफत – कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला – त्याशिवाय प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक किलो चणाडाळ

Read more

अनलॉक-2 पर्यंत पोहोचला असतांना सर्वांनी लॉकडाऊनच्या काळाप्रमाणेच गांभीर्याने नियम पाळावेत-पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधानांचे राष्‍ट्राला उद्देशून संबोधन नवी दिल्ली, 30 जून 2020 माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! कोरोना जागतिक महामारीविरुद्ध लढताना आपण सर्वानी अनलॉक-2

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2741 कोरोनामुक्त,चार मृत्यू

औरंगाबाद, दि. 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 72 जणांना सुटी दिलेल्या

Read more

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्क्यांवर कायम

राज्यात कोरोनाच्या ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.२९ : राज्यात आज कोरोनाच्या

Read more

देशात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर जवळपास 60%

बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत आता 1 लाख 20 हजार नवी दिल्ली, 30 जून 2020 कोविड-19 चे व्यवस्थापन

Read more

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई, दि 30 :  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे

Read more

एकजुटीने, एकदिलाने कोरोनाच्या युद्धात जिंकूया : उदय चौधरी

औरंगाबाद, दिनांक 30 : औरंगाबादकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना युद्धात जिंकायचेच आहे, त्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

Read more

शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन

Read more

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार – मुख्य सचिव संजय कुमार मुंबई, दि. 30 : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री.संजय कुमार

Read more

मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथेसह सात जणांना अटकपूर्व जामीन

औरंगाबाद:मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अंगावर खुर्ची भिरकाविण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह सात जणांना जिल्हा

Read more