राज्यात २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद,कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

मुंबई, दि.२३: कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

Read more

अबब … औरंगाबादेत आज 180 कोरोनाबाधित रुग्णांची भर,4 मृत्यू

जिल्ह्यात 2136 कोरोनामुक्त, 1494 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दि. 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

Read more

पतंजलीच्या दाव्याला आयुषचा खोडा :जाहिरात,प्रसिद्धीला  बंदी 

नवी दिल्ली, 23 जून 2020 पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार (उत्तराखंड) यांनी कोविड -19  च्या उपचारासाठी विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दाव्याविषयी  माध्यमांमध्ये अलिकडेच प्रसिद्ध

Read more

पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात ,7 दिवसांत कोरोनाचा रुग्ण 100 टक्के बरा – बाबा रामदेव यांचा दावा

नवी दिल्ली,देशातच नव्हे,तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात कोरोनावरील प्रभावी लस संशोधनाचे कार्य सुरुच

Read more

जागतिक स्तरावर प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यू भारतात

नवी दिल्ली, 23 जून 2020 जागतिक आरोग्य संघटनेच्या 22 जून, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या 154 व्या परिस्थिती अहवालानुसार भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात

Read more

उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा मुंबई, दि. 23 : कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे

Read more

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठीची निवड येत्या आठवड्यात जाहीर करा-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर

Read more

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी – मंत्री अशोक चव्हाण

मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई, दि. २३ : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे

Read more

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.२३- सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी

Read more

५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी-आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई, दि.23 : कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ  50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग

Read more