कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई दि १०:   कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर,5 कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 1317 कोरोनामुक्त, 837 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दि. 10 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन

Read more

राज्यात ४६ हजार ७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१०: राज्यात आज १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे.

Read more

महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादमध्ये कोविड चाचणी केंद्र

नवी दिल्ली 10 : महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये सामाविष्ट असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून कोविड चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

Read more

निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

घरांसाठी दीड लाखाची, तर शेतीसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत मुंबई, दि. 10 :- निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा

Read more

चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत; कोकणवासियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री

मुंबई, दि १०:  निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून 

Read more

जालना जिल्ह्यात तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह,सतरा रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि. 10 :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन मापेगांव ता. परतुर येथील 8, जालना शहरातील मोदीखाना येथील 2, मंगळबाजार येथील 1,

Read more

नांदेड शहरातील दहा व्यक्तींना कोरोनाची बाधा, सहा महिन्याच्या बालकाचा समावेश

तीन बाधित बरे झाल्याने सुट्टी ; दोन व्यक्तींचा मृत्यू नांदेड दि. 10 :- नांदेड शहरात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त

Read more

शेतकऱ्यांना 637 कोटी 79 लाख 99 हजार रुपयांची विमा नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा

बीड,दि. १० :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात दि भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांचे

Read more

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत,दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या

Read more