केसेस पुन्हा वाढतांना दिसल्या तर पुन्हा लॉकडाऊन -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार अर्थचक्राला गती देण्यासाठीच अनलॉक, पण धोका टळलेला नाही मुंबई, दि. २८ :- औषधोपचार

Read more

संकटांच्या आव्हानांना तोंड देत यशस्वी होणे हाच भारताचा इतिहास – पंतप्रधान

नवी दिल्ली, 28 जून 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतावर

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू,5007 कोरोनाबाधित

औरंगाबाद, दि. 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत 33 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 22 पुरूष, 11 महिला आहेत. आतापर्यंत

Read more

राज्यात ८६ हजार ५७५ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले

राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२८: राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात

Read more

सक्रीय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

रुग्ण बरे होण्याचा दर 58.56 टक्के नवी दिल्ली-मुंबई, 28 जून 2020: कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित

Read more

कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पंढरपूरला भेट मुंबई/पंढरपूर, दि. २८- आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व

Read more

कोरोना रोखण्यासाठी सेल्फ असेसमेंट टूल, टेलिमेडिसीन आणि महाकवच ॲप

आतापर्यंत लाखो लोकांनी केला ऑनलाईन सुविधांचा वापर – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. 28 – कोरोना संकटकाळात कौशल्य विकास

Read more

लॉकडाऊन काळात सायबरचे ५०७ गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक

मुंबई, दि. २८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०७ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून

Read more

१ लाख ३७ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ३६ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत.

Read more

राज्यात जून महिन्यात आतापर्यंत २८ लाख ८५ हजार ७४५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

६२ लाख २२ हजार ४३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मुंबई, दि.

Read more