कोविड-19 रुग्ण बरे होण्याच्या दरात 49.95 टक्क्यांपर्यंत सुधारणा,मोठ्या शहरांमधील रुग्णांचे प्रमाण प्रचंड

गेल्या 24 तासात देशभरात कोविडचे 7,135 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,54,329 इतकी झाली आहे. कोविडचे रुग्ण बरे होण्याचा

Read more

कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव

Read more

चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन

डेहराडून:चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

जिल्ह्यात 1451 कोरोनामुक्त, 1032 रुग्णांवर उपचार सुरू,91 कोरोनाबाधित रुग्णांची भर औरंगाबाद, दि. 13 :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1451 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारापर्यंत

५१ हजार ३७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.१३: राज्यात आज १५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत

Read more

कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात!

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचण्यांसाठी २२०० दर निश्चित-राजेश टोपे यांची घोषणा मुंबई, दि. १३: राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी

Read more

जालना जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 13 :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील एका 25 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णावर यशस्वी उपचार

Read more

प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत 215 कोटी 48 लक्ष 94 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

वादळामुळे नुकसान झालेल्या 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा–निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड जालना, दि.

Read more

नांदेड जिल्ह्यात 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाधितांमध्ये 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आठ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी नांदेड दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं.

Read more

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते -बियाणे – कृषिमंत्री

मुंबई, दि. १३: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे.६ लाख ६३  हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे  यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले.कृषिमंत्री,सचिव,आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  दादाजी भुसे यांनी सांगितले. कालपर्यंतराज्यभरातपुरविण्यातआलेल्याकृषिनिविष्ठांचीमाहितीअशी: ·       ठाणे विभागात ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. ·       कोल्हापूर विभागात २७६६ गटांनी ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       पुणे विभागात १८ हजार १८१ गटांनी १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रीक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       औरंगाबाद विभागात ३७१६ गटांनी ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रीक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       लातूर विभागात ७९४९ गटांनी ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रीक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       अमरावती  विभागात ६२२१ गटांनी ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रीक टन खत तर ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       नागपूर विभागात २६८६ गटांनी ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रीक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची  मोहिम सुरू असून जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Read more