भारत अखंडतेशी तडजोड करणार नाही,’हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’ : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, याची मी देशाला खात्री देतो. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे

Read more

लॉकडाउनच्या अफवांशी लढण्याची गरज आहे आणि अनलॉक 2.0 साठी योजना आखायची आहे : पंतप्रधान

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग नवी दिल्ली, 17 जून 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक  1.0  नंतरच्या परिस्थितीबद्दल आणि कोविड -19

Read more

आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

● ‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप● पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण● आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी

Read more

राज्यात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.१७: राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित ,1709 कोरोनामुक्त

औरंगाबाद, दि. 17 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1161 कोरोनाबाधित रुग्णांवर

Read more

जालना जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना, दि. 17 :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन राममंदिर परिसर, जाफ्राबाद येथील -1, जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील-1, लक्कडकोट परिसरातील-1, मोदीखाना परिसरातील-1

Read more

‘मला कोरोना झाला तर….!!!

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा लेख सकाळी उठून नेहमीप्रमाणे वॉटसअपवरील मेसेज तसेच फेसबुकवरील कमेंटला रिप्लाय देत होतो. याच वेळी एक

Read more

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन बाधित नाही

कोरोनाचा एकही नवीन बाधित नाही नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 13 अहवालांपैकी 13

Read more

नांदेड जिल्‍हा वासियांसाठी लवकरच आणखी एका अद्ययावत रुग्‍णालयाची सुविधा – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 17 :- आजच्‍या घडीला जिल्‍ह्यातील कोवीड -19 संदर्भातील परिस्थिती आटोक्‍यात जरी असली तरी शासन पातळीवर भविष्‍यातील स्थितीत नागरिकांची

Read more

चक्रीवादळग्रस्तांना आणखी वाढीव मदत देणार,आपदग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 17 : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

Read more