राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२५: राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण

Read more

अतिवृष्टी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे तहसिलदारांना निर्देश

बदनापुर तालुक्यातील गावांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिल्या भेटी जालना, दि. 25 – बदनापुर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने या

Read more

राज्यातील व्यायामशाळा आणि केशकर्तनालये येत्या आठवड्यात सुरू होणार

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती मुंबई, दि. २५ : मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन

Read more

राज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई, दि. २५ : राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त व्हावी यादृष्टीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते.

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू,263 रुग्णांची भर

औरंगाबाद, दि. 25 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1774 कोरोनाबाधित रुग्णांवर

Read more

केंद्रीय पथक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणला भेट देणार ,75 लाखाहून अधिक चाचण्या

नवी दिल्ली ,२५जून :केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला

Read more

राज्यातील औद्योगिक विकासाला गती,उपाययोजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

मुंबई, दि.२५:कोविड परिस्थितीनंतर राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजनांना  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.  या उपाययोजना खालील प्रमाणे- महापरवाना/जलद

Read more

शेतकऱ्यांसाठी बिडकीन फूडपार्क उत्तम पर्याय ठरेल -पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद दि. 25 :- बिडकीन येथे 500 एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यापुर्वी केली.

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले- पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद , दि. 25 :- जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत्या संसर्गातही चांगले आहे. याच पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी

Read more

पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद विविध योजनांच्या कामांचीही केली पाहणी बांधावर खते, बियाणे पुरवठा मोहिमेस दाखवली हिरवी झेंडी औरंगाबाद, दिनांक 25

Read more