औरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू, वाळूज परिसरात कर्फ्यू

औरंगाबाद दि. 29 :- राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊन बाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार

Read more

‘मिशन बिगिन अगेन’मधील सवलती कायम ,३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मुंबई दि 29 – राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह दि. 31 जुलै 2020

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 2669 कोरोनामुक्त, 2357 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दि. 29 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2669 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

Read more

राज्यभरात कोरोनाच्या सुमारे साडेनऊ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाचे ८८ हजार ९६० रुग्ण बरे होऊन घरी मुंबई, दि.२९: राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून

Read more

कोरोनामुक्त रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत 1,11,602 लाखपेक्षा अधिक

 नवी दिल्ली, 29 जून 2020 कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या, सुनियोजित, पूर्वदक्षता घेऊन कालबद्ध, आणि

Read more

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल

तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश मुंबई दि. २९ : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल

Read more

प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री

जगातील सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायलचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २९: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा

Read more

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनिर्बंध वावर रोखणे गरजेचे – मुख्यमंत्री

पावसाळा, कोरोना, मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा मुंबई दि २९: कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात

Read more

वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त

गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. २९ : पंधराव्या वित्त आयोगामधून

Read more

अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र व‍िद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ मुंबई, दि. २९ – आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात अभियंत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची

Read more