सीमेवर वाढविणार जवानांची संख्या ,चीनला धडा शिकविण्याची केंद्राची रणनीती

नवी दिल्ली, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांच्या आक्रमकतेला अंकुश ठेवण्यासाठी आपल्या जवानांची संख्या वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून,

Read more

देशाशी कितीवेळा विश्वासघात केला, हे सांगा ?भाजपाध्यक्षांचा सोनिया गांधींना थेट सवाल

नवी दिल्ली, चीन आणि काँग्रेस यांच्यातील संशयास्पद संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी का दिली, असा प्रश्न आज पुन्हा

Read more

चीनने 1962 नंतरही बळकावला भारताचा भूभाग ,शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

सातारा,भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल

Read more

४४३० जणांना सोडले घरी; राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर

राज्यात कोरोनाच्या ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. २७ : राज्यात आज

Read more

खाजगी कोवीड रूग्णालयात मदत कक्षाची स्थापना

औरंगाबाद दि.२७ – खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची

Read more

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने सक्रिय रुग्णसंख्येला मागे टाकले

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा सुमारे एक लाखाने जास्त नवी दिल्‍ली, 27 जून 2020 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्ये /

Read more

कोरोना योद्धयांच्या मदतीने भारत कोविड-19 चा निकराने लढा देत आहे – पंतप्रधान

आत्मनिर्भर भारत प्रत्येक भारतीयासाठी आर्थिक सामर्थ्य आणि समृद्धी सुनिश्चित करतो : पंतप्रधान ‘स्थानिक पातळीवर उत्पादन आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी करा’

Read more

कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला गौरव

नांदेड, दि. २७ :- कोणत्याही गावाची चांगली प्रतिमा ही त्या गावातील सामाजिक सौहार्दावर, धार्मिक एकोप्यावर, एकात्मतेवर अवलंबून असते. या एकोप्याला, एकात्मतेला व नागरिकांच्या

Read more

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; ९ कोटी १८ लाखांचा दंड – गृहमंत्री

मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल

Read more

लॉकडाऊन काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक

मुंबई दि. २७ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०४ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले

Read more