राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे आता सुलभ होणार – रोहयोमंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. 9 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित

Read more

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई दिनांक 31: कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  थेट शेतकऱ्यांकडून

Read more

नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही-महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

रत्नागिरी दि. 31: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश महसूल

Read more

शेतकऱ्यांसाठी बिडकीन फूडपार्क उत्तम पर्याय ठरेल -पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद दि. 25 :- बिडकीन येथे 500 एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यापुर्वी केली.

Read more

पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद विविध योजनांच्या कामांचीही केली पाहणी बांधावर खते, बियाणे पुरवठा मोहिमेस दाखवली हिरवी झेंडी औरंगाबाद, दिनांक 25

Read more

सदोष खते, बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली :  सदोष खते, बियाणे, कीटकनाशके बनविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी

Read more

बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा – पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली, दि. २२ : जिल्ह्यात बोगस बियाण्यासंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे

Read more

प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत 215 कोटी 48 लक्ष 94 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

वादळामुळे नुकसान झालेल्या 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा–निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड जालना, दि.

Read more

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते -बियाणे – कृषिमंत्री

मुंबई, दि. १३: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे.६ लाख ६३  हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे  यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले.कृषिमंत्री,सचिव,आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  दादाजी भुसे यांनी सांगितले. कालपर्यंतराज्यभरातपुरविण्यातआलेल्याकृषिनिविष्ठांचीमाहितीअशी: ·       ठाणे विभागात ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. ·       कोल्हापूर विभागात २७६६ गटांनी ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       पुणे विभागात १८ हजार १८१ गटांनी १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रीक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       औरंगाबाद विभागात ३७१६ गटांनी ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रीक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       लातूर विभागात ७९४९ गटांनी ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रीक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       अमरावती  विभागात ६२२१ गटांनी ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रीक टन खत तर ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       नागपूर विभागात २६८६ गटांनी ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रीक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची  मोहिम सुरू असून जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Read more

एमएसपी कमी केला जाऊ शकतो असे नितीन गडकरी यांच्या हवाल्याने देण्यात आलेले वृत्त गडकरी यांनी फेटाळले

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पिकांचा पर्यायी वापर करुन त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे मार्ग शोधण्याचे गडकरी यांनी केले समर्थन केंद्रीय रस्ते

Read more