एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी, शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि. 19 : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून  ही खरेदी प्रक्रिया पुढे 90

Read more

सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय – मंत्री भुमरे

मुंबई, दि. 26 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरुन २०

Read more

शेतकरी – पशुपालक बांधवांनी यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करावा – धनंजय मुंडे

बीड /परळी (दि. १७) —- : भारताच्या कृषिप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे

Read more

जालन्यात मका खरेदी रखडली , 20 हजार क्विंटल मका खरेदी करणे बाकी 

केंद्रावर 130 वाहने गेल्या सात दिवसापासून उभी   भोकरदन तालुक्यात अद्यापही 20 हजार क्विंटल मका शेतकऱ्याकडे पडून आहे आतापर्यंत 5 कोटी

Read more

लॉकडाऊनच्या काळात रेशीम उद्योगामध्ये जालन्यात 1 कोटी १३ लक्ष रुपयांची उलाढाल

कचरेवाडी येथील शेतकऱ्यांने रेशीम उद्योगातुन घेतले 4 लाख रुपयांचे उत्पादन निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा आर्थिक

Read more

औरंगाबाद जिल्हयात ४१ हजार शेतकर-यांच्या १२ लाख क्विटंल कापसाची खरेदी

औरंगाबाद,दि.२६- राज्यात चालू वर्षात विक्रमी कापूस खरेदी झाली असून औरंगाबाद जिल्ह्यातही मुदतीत सर्व नोंदणीकृत शेतक-यांच्या कापसाची खरेदी झाली आहे.खरीप हंगाम 2019-20  मध्ये कापूस खरेदी केंद्रांवर

Read more

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई, दि.२५ : राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९  लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस

Read more

केंद्र शासनाकडून मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई,दि २२ जुलै :– केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१

Read more

शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन

Read more