वैजापूर पालिकेतील 46 कर्मचाऱ्यांना नगरसेविका व त्यांच्या पतीकडून दिवाळी भेट

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नगरपालिकेचे सेवेत स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभागात नियमित कर्तव्य बजावणारे प्रभाग क्रमांक अकरामधील 46 रहिवासी कर्मचारी कुंटुबांची भाजपचे शहराध्यक्ष दिनेश

Read more

आपले श्रेष्ठत्व इतरांनी ओळखले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे – चंद्र प्रकाश त्रिपाठी

जालना,२८ मार्च /प्रतिनिधी :- लोकांना आपल्या बुद्धीच्या प्रतिभेचा साक्षात्कार झाला  आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहात हे लक्षात आल्यामुळे आपण शिष्यवृत्तीसाठी

Read more

माहेश्वरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अशोकराव चव्हाण

संजय बियाणी यांच्या स्व. कांताबाई बालाप्रसादजी बियाणी  पार्कचे थाटात लोकार्पण नांदेड,२८ मार्च  /प्रतिनिधी :-माहेश्वरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. शासनाची

Read more

सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज – माजीमंत्री डॉ. जयदत्त क्षीरसागर

तेली समाजाच्या वधूवर व पालक परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- आजच्या ऑनलाईनच्या दुनियेत प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत

Read more

तेली समाजाचा मोफत राज्यस्तरीय वधू -वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा

प्रदेश तैलिक महासभेचा १९ वर्षांपासून सामजिक उपक्रम औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- प्रदेश तैलिक महासभा महाराष्ट्र राज्य आयोजित औरंगाबाद जिल्हा तेली

Read more

महारक्तदान शिबीरातून उपलब्ध होणारे रक्त रुग्णांसाठी जीवनदायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाण्यातील महारक्तदान सप्ताहाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे

Read more

वसंत क्लब या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवा – माणिक आहेर

वैजापूर ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील वसंत क्लब ही एक चांगली संस्था असून,या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

Read more

इनरव्हील क्लबकडून औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे दिव्यांगांसाठी व्हील चेअर वाटप

औरंगाबाद,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- रेल्वे स्थानके, बस स्थानके, सरकारी कार्यालये, पर्यटन स्थळे व सार्वजनिक जागा या सर्व ठिकाणी जेष्ठ आणि दिव्यांगांच्या

Read more

कोरोना संकटाशी लढण्याच्या धोरणात, भारताचे देशातल्या गरीबांना सर्वोच्च प्राधान्य

केवळ 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्यच नाही तर आठ कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरचीही सुविधा 20 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या

Read more