मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल 

नवी दिल्ली ,५ मे /प्रतिनिधी  राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च

Read more

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू! – मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे, 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील

Read more

केंद्र शासनाने, राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊन न्याय्य मागणीबाबत संवेदनशीलता दाखवावी-मुख्यमंत्री ठाकरें

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पदरी निराशा पण संयम सोडू नका, लढाई संपलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठा समाजाला आवाहन मुंबई

Read more

मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला- देवेंद्र फडणवीस

नागपूर ,५ मे /प्रतिनिधी मराठा आरक्षण टिकलं असतं तर, भाजपला श्रेय मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

Read more

सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – उपमुख्यमंत्री पवार

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका

Read more

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार

Read more

केंद्राने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती आणि त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने केलेल्या कायद्यामुळेच मराठा आरक्षण नाकारले गेले – नवाब मलिक

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०१८ रोजी १०२ वी घटनादुरुस्ती केली. त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा

Read more

पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात भाजपातर्फे प. बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने मुंबई, 5 मे 2021 पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 944 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,27 मृत्यू

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्यात आज  1265  जणांना (मनपा 732, ग्रामीण 533) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 116800 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

मंत्रिमंडळ निर्णय:सहकारी संस्थांचे सदस्य मतदानापासून वंचित राहणार नाहीत; अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास

Read more