डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना दिल्या शुभेच्छा मुंबई ,३०जून /प्रतिनिधी :- राष्ट्रीय डॉक्टर

Read more

लग्न समारंभ:शनिवार व रविवारच्या निर्बंधा बाबत शिथिलता

पर्यटन स्थळे दुपारी 4.00 वाजेपावेतो चालू ठेवण्यास मुभा ‘ब्रेक द चेन’ आदेशातील काही बाबींबाबत सुधारित आदेश निर्गमित औरंगाबाद ,३०जून /प्रतिनिधी

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 132 कोरोनामुक्त, 650 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,३०जून /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 110 जणांना (मनपा

Read more

पैठण येथील संतपीठात चालु शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करावे-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

औरंगाबाद,३०जून /प्रतिनिधी :- पैठण येथील संतपीठात चालु शैक्षणिक सत्रातअभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने  संबंधित यंत्रणांनी  तत्परतेने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व

Read more

भारतात 24 तासात 45,951 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

लसीकरणाची व्याप्ती वाढून 33.28 कोटी मात्रांपर्यंत पोहोचली सलग तीन दिवस 50,000 पेक्षा कमी नवीन दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद भारतातील कोविड प्रतिबंधक

Read more

भारताच्या आर्थिक परिदृश्यात जीएसटी हा मैलाचा दगड ठरला आहे : पंतप्रधान

जीएसटीच्या अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक नवी दिल्‍ली, ३०जून /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंमलबजावणीला

Read more

कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावांमध्ये ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा उद्या समारोप पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार मुंबई,३०जून /प्रतिनिधी :-  शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान

Read more

‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई, ३०जून /प्रतिनिधी :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात

Read more

लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक मुंबई,३०जून /प्रतिनिधी :- लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

Read more

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपांमुळे सिंचन सोयीचे झाले. त्यामुळे कृषी उत्पादनात भरघोस

Read more