औरंगाबाद शहरात 85, ग्रामीणमध्ये 224 नवीन कोरोनाबाधित रूग्ण 

औरंगाबाद ,२८मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 522 जणांना (मनपा 165, ग्रामीण 357) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 134527 कोरोनाबाधित रुग्ण बरे

Read more

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे ,२८मे /प्रतिनिधी :-  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या

Read more

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा पुणे,२८मे /प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना

Read more

कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी लसीकरण प्रभावी उपाय–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

बजाजच्या लसीकरण केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद,२८मे /प्रतिनिधी :- कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. तरी सर्व नागरिकांनी

Read more

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,२८मे /प्रतिनिधी :- सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती

Read more

महाराष्ट्र विश्वस्त कायदा सुधारणेबाबत राज्यमंत्री विधी व न्याय यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई,२८मे /प्रतिनिधी :-  महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. यावेळी राज्य

Read more

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘खेलो इंडिया सेंटर’ स्थापन करणार – क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यात एकाच वेळी ३६ जिल्ह्यांमध्ये सेंटर स्थापन होणार केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार मुंबई, दि. २८ : राज्यात 

Read more

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई,२८मे /प्रतिनिधी :- राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत अशांनी जन्म

Read more

राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही,कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता

दोन दिवसांनी मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करणार  मुंबई,२७मे /प्रतिनिधी :-  राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर नक्कीच

Read more