मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई  ,१४ मे /प्रतिनिधी :-  ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’, असे देवेंद्र फडणवीस सरकारप्रमाणे सूत्र पाळून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत सवलती

Read more

मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन – अशोक चव्हाण

पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या ३१ मेपर्यंत समितीचा अहवाल येणार मुंबई, दि. ११ : मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास

Read more

मराठा आरक्षणः निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती

सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी मुंबई, ८ मे/प्रतिनिधी :  सामाजिक व शैक्षणिक

Read more

मराठा आरक्षण हा राज्य सरकारचाच विषय -केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील 

जालना,६ मे /प्रतिनिधी  मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा पूर्ण राज्य सरकारच्या आख्यारित आहे पहील्या दिवसांपासून  केंद्र  सरकार यात कुठेही

Read more

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू! – मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे, 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील

Read more

केंद्र शासनाने, राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊन न्याय्य मागणीबाबत संवेदनशीलता दाखवावी-मुख्यमंत्री ठाकरें

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पदरी निराशा पण संयम सोडू नका, लढाई संपलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठा समाजाला आवाहन मुंबई

Read more

सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – उपमुख्यमंत्री पवार

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका

Read more

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार

Read more

केंद्राने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती आणि त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने केलेल्या कायद्यामुळेच मराठा आरक्षण नाकारले गेले – नवाब मलिक

मुंबई ,५ मे /प्रतिनिधी : केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०१८ रोजी १०२ वी घटनादुरुस्ती केली. त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा

Read more

मराठा आरक्षण:आता तरी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा-आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी-  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केल्याने मराठा समाजावर फार मोठा

Read more