दिलासा :राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त

मुंबई, 20 मे/ प्रतिनिधी :- कोरोना  रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचा रिकव्हरी

Read more

अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितली हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची यशकथा

प्रधानमंत्र्यांचा ११ राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद मुंबई, दिनांक २०:  हिवरेबाजारने गावात आरोग्य  व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 530 कोरोनाबाधित रुग्णांची भर,24 मृत्यू

औरंगाबाद,२० मे / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 589 जणांना (मनपा 117, ग्रामीण 472) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 129878 कोरोनाबाधित रुग्ण बरे

Read more

ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी केले आवाहन

नवी दिल्ली, 20 मे 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

Read more

शरजील उस्मानीचं धार्मिक भावना दुखावणारं ट्विट; जालन्यात गुन्हा

जालना ,२० मे / प्रतिनिधी :- अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता  याच्या विरुद्ध धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी अंबड जि.जालना पो​लि​स

Read more

औरंगाबाद जिल्ह्यांत पाच वर्षांत ८४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण अहवाल तात्काळ सादर करा – निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- ‘उभारी 2.0’

Read more

सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन बळकटीकरणासाठीची कार्यवाही तातडीने करावी- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- सिल्लोड तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने

Read more

कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न :कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक करण्याचा नांदेड जिह्यातील भोसी गावाने दाखवला मार्ग

नांदेड,२० मे / प्रतिनिधी :-कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे.

Read more

हिंगोली :एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर म्हणून वापरात,आ.सतीश चव्हाण यांच्याकडून पोलखोल

औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- पीएम केअर फंडातून हिंगोली जिल्हा रूग्णालयाला ज्योती सीएनसी कंपनीचे  15 व्हेंटिलेटर देण्यात आली होती. त्यातील

Read more

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून ८६१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी ; कोरोना रुग्णांकरिता त्वरीत मदतकार्यासाठीही करता येणार खर्च मुंबई,,२० मे /

Read more