नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी औरंगाबाद,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर

Read more

माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन

वैजापुरचे ‘ साहेब ‘ काळाच्या पडद्याआड औरंगाबाद, १ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जेष्ठ शिवसेना नेते व माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम.वाणी

Read more

आमदारांच्या नियुक्तीवर तोडगा ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटलेे

मुंबई ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली आहे.

Read more

मंत्रिमंडळ निर्णय:राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

मुंबई ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या

Read more

मंत्रिमंडळ निर्णय:-सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्वारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

मुंबई ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात

Read more

‘द फिट इंडिया’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी क्रीडा संस्कृती विकसित होण्यासाठी गती देतील: अनुराग ठाकूर

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये क्रीडा-संलग्न अध्ययनाचा समावेश असून,यातून मुलांना आयुष्यभर तंदुरुस्त जीवनशैली आत्मसात करण्याची शिकवण मिळेल: धर्मेंद्र प्रधान क्रीडा आणि

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 352 कोरोनामुक्त, 218 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना

Read more

रेमडेसिवर इंजेक्शन बोगस,राज्य शासनासह लातूर पोलिसांना नोटीस

औरंगाबाद,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आईच्या उपचारांसाठी वापरण्यात आलेले रेमडेसिवर इंजेक्शन बोगस असल्याप्रकरणात दाखल फौजदारी याचिकेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे

Read more

वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पुढाकार मुंबई,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वरळी किल्ला व परिसर विकास

Read more

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद

सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक निधीचे लाभार्थ्यांना वितरण मुंबई,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे

Read more