मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश बचाव व मदत कार्याचा मुख्यमंत्र्यानी घेतला जिल्हानिहाय आढावा मुंबई

Read more

जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल

Read more

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप का नाही ? आढावा बैठकीत खा.जलील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

वैजापूर ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यात झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीची खा. इम्तियाज जलील यांनी काल पाहणी केली.त्यानंतर अधिकाऱ्यांबरोबर  आढावा

Read more

सुदृढ आरोग्यासाठी अन्नसुरक्षा महत्वाची यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक व्हावेत– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व

Read more

उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अभियांत्रिकेच्‍या दिलेल्या परिक्षेत पुर्नतपासणीत पास होण्‍यासाठी उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर  यांच्‍यावर सप्‍टेंबर २००१

Read more

अतिवृष्टी व पूरग्रस्त नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन योग्य मदत केली जाईल- उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यातून आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री

Read more

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या

आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Read more

नारंगी धरणाचे पाच दरवाजे उघडले, 6400 क्यूसेस पाणी विसर्ग-नदीकाठच्या गावात पूरस्थिती

वैजापूर ,२९ सप्टेंबर /जफर खान  :-गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने वैजापूर शहरालगतचे नारंगी धरण 100 टक्के भरले

Read more