गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नये सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी मुंबई, ८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

Read more

गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून व यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा

Read more

ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारच देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय

मुंबई,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची संघटनात्मक बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,

Read more

सहकारामधील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच आर.बी.आय.च्या नियंत्रणाला पवारांचा विरोध– डॉ. अनिल बोंडे

मुंबई, ८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका व नागरी बँकांवर नियंत्रणे आणल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी

Read more

श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

औरंगाबाद,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतीय  परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे,  सांप्रदायिक कलांचा

Read more

एनएसएस, एनसीसी यापुढेही आदर्श निर्माण करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

कोविड योद्धा पुरस्काराने एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मानऔरंगाबाद,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-देशभक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत यापुढेही राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र

Read more

औरंगाबादसह पैठण तालुक्यातील बाधित गावांची रोहयो मंत्री भूमरे यांनी केली पाहणी

तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना औरंगाबाद,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबादसह पैठण तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह

Read more

मंत्रिमंडळ निर्णय:महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

मुंबई,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून

Read more

अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील 8 हजार 919 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड हिंगोली, ८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील 30 मंडळापैकी 20 मंडळात

Read more