जिल्हा परिषदांच्या शाळेतच गुणवत्ता ठासून भरलेली आहे : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

“जिल्हा शिक्षक पुरस्काराने” औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या १७ शिक्षकांचा सन्मान औरंगाबाद,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे.जिल्हा परिषद शाळेतच भौतिक

Read more

‘घरोघरी तिरंगा’: चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

औरंगाबाद,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली

Read more

बालकांच्या आधार नोंदणीची कार्यवाही जलद गतीने करा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून होणार आधार केंद्राची पाहणी. औरंगाबाद ,३ जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 41 लक्ष 61 हजार

Read more

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून ‘भादली’त 25 हजार युनिट सौर वीज निर्मिती !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ‘भादली’च्या 32 एकरवरील सौर ऊर्जा प्रकल्पास भेट ‘भादली’ला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही वैजापूर ,१

Read more

सरस प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद ,१९ एप्रिल  /प्रतिनिधी :-ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत बचतगट समूहाच्या उत्पादनांची विक्री  आणि प्रदर्शन करणाऱ्या  ‘सरस प्रदर्शनाचे’ आयोजन  मे  महिन्यात अजिंठा

Read more

लालमाती वस्तीचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लागणार

आ.सतीश चव्हाण यांचा पुढाकार औरंगाबाद,४ एप्रिल  /प्रतिनिधी :- खुलताबाद शहराजवळील म्हैसमाळ रस्त्यावरील लालमाती वस्तीचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा, वस्तीवरील

Read more

विद्यापीठातील ॲथलेटिक ट्रॅक सिंथेटिक करणार- केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

औरंगाबाद,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातीचा ॲथलेटिक ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक करण्याकरीता ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत प्रलंबित

Read more

फर्दापूर येथील शिवस्मारक आणि भीमपार्कचे काम तात्काळ सुरु करण्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा

Read more

औरंगाबाद ग्रामीण भागातील पहिली पासूनच्या शाळा 1 तारखेपासून पूर्णपणे सुरू

लसीकरण कमी असणाऱ्या भागातील डॉक्टरांवर होणार कारवाई-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी

Read more

रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ) लागवड तंत्रज्ञान, ठरत आहे पर्जन्य आधारित शेतीस वरदान

सुनील चव्हाण ,जिल्हाधिकारी,औरंगाबाद देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर

Read more