विद्यापीठातील ॲथलेटिक ट्रॅक सिंथेटिक करणार- केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

औरंगाबाद,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातीचा ॲथलेटिक ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक करण्याकरीता ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत प्रलंबित

Read more

लोकवाङ्मय हा स्‍त्री मनाचा आदिम हुंकार-डॉ. मुकुंद कुळे

औरंगाबाद,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ज्‍या  काळामध्‍ये स्त्रियांना समाज जीवनात व्‍यक्‍त होता येत नव्हते, तेव्‍हा त्‍या मौखिक शाब्‍दाविष्‍काराद्वारे व्‍यक्‍त झाल्‍या. त्‍यांनी विविध

Read more

उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अभियांत्रिकेच्‍या दिलेल्या परिक्षेत पुर्नतपासणीत पास होण्‍यासाठी उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर  यांच्‍यावर सप्‍टेंबर २००१

Read more

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार;मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही

मुंबई, १५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा

Read more

डॉ.भारती गोरे यांना ‘स्त्रीशक्ति सन्मान’ जाहीर

सामाजिक सांस्कृतिक संस्था अभियानचे पुरस्कार जाहीर  येत्या शुक्रवारी राजभवनात वितरण औरंगाबाद,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :- मुंबई येथील सामाजिक सांस्कृतिक संस्था अभियाच्यावतीने देण्यात

Read more

राज्यशास्त्र विषयात प्रा.किशोर नरहरी काळे यांना पीएच.डी

औरंगाबाद ,६ जून /प्रतिनिधी:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रा.किशोर नरहरी काळे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ.डी.बी.आघाव

Read more

विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा

औरंगाबाद ,१ मे /प्रतिनिधी ​ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.एक) ध्वजारोहण​ ​करण्यात आले.

Read more

हिंदी साहित्यिक डॉ.संजय नवले यांचे निधन

औरंगाबाद ,१५ एप्रिल /प्रतिनिधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  ​ हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील साहित्यिक, ज्येष्ठ लेखक डॉ.संजय माणिकराव नवले यांचे

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आणि संविधानातच देश आणि देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  कृतज्ञतापूर्वक अभिवादन मुंबई, दि. 13 :- “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांचं संपूर्ण

Read more

सामाजिक समन्यायासाठी जिल्हा नियोजनाची गरज-अर्थतज्ज्ञ डॉ. ज.फा.पाटील यांचे प्रतिपादन

औरंगाबाद, दि.२७ : लोकशाही शासन व्यवस्थेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचले पाहिजेत. आपल्या देशात सामाजिक समन्यायाकरिता व आर्थिक सुबत्तेकरता

Read more