औरंगाबाद परिमंडलात अडीच हजार वीजचोरांवर कारवाई १७५ जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद,११ जानेवारी / प्रतिनिधी :- महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यांत वीजचोरीविरोधातील धडक मोहिमेत २५२९ प्रकरणे उघडकीस आली. यात वीजचोरांना ४ कोटी

Read more

खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्यास दाखल होणार गुन्हा

५१३ जणांचा वीजपुरवठा खंडित, ११४ जणांचे काढले मीटर औरंगाबाद,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेत गुरुवारी (२५ ऑगस्ट) औरंगाबाद शहरातील विविध भागात

Read more

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून ‘भादली’त 25 हजार युनिट सौर वीज निर्मिती !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ‘भादली’च्या 32 एकरवरील सौर ऊर्जा प्रकल्पास भेट ‘भादली’ला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही वैजापूर ,१

Read more

भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

महावितरणच्या सूक्ष्म नियोजनाच्या तासागणिक आढाव्याला यश औरंगाबाद ,२३ एप्रिल  /प्रतिनिधी :-विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणने

Read more

औरंगाबादमध्ये २२ फीडरवर भारनियमन

औरंगबाद,२९मार्च /प्रतिनिधी :- विजेच्या वाढत्या मागणीमुळे औरंगाबाद शहरातील ज्या भागात थकबाकीचे व वीज वितरण हानी अधिक आहे अशा २२ फीडरवर मंगळवारी

Read more

महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७१ हजार ५७८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मोठा डोंगर

औरंगाबाद,३ डिसेंबर /प्रतिनिधी:-  वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी

Read more

महावितरणच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक ; बाभूळगावगंगा येथे गोदावरी नदीच्या पुलावर सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन

वैजापूर ,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल या आशेने शेतकऱ्यांनी

Read more

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती अभियानात सहभागी व्हा-महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

औरंगाबाद परिमंडलात ५१ हजार जणांचा सहभाग औरंगाबाद,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी

Read more

विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणला सरपंचांचे साकडे

फुलंब्री, 21 सप्टेंबर / प्रतिनिधी :- तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंपाचा विद्युत पुरवठा अचानक खंडित करण्यात

Read more

बळीराजाला बळ देणारे कृषिपंप वीज धोरण

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपांमुळे सिंचन सोयीचे झाले. त्यामुळे कृषी उत्पादनात भरघोस

Read more