मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार-– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Read more

ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद, १७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे यांनी आज  शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील  ऑरिक सिटी प्रकल्पाची पाहणी केली.  ऑरिक

Read more

लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने हैदराबाद मुक्तीचा लढा अधिक मोलाचा – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तीचा लढा हा जात धर्म पंथ यांच्यापलीकडे सार्वभौम प्रजासत्ताकासाठी, लोकशाहीची मूल्य जपली जावीत यासाठी होता. अनेक

Read more

मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम

परभणी,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त राजगोपालाचारी उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे अल्पसंख्याक विकास

Read more

मराठवाड्याच्यासर्वांगिणविकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री राजेश टोपे

जालना, १७ सप्टेंबर /प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग हा अविकसित समजला जातो.  आपला मराठवाडा विभाग हा अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन,  लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत मनभेद व मतभेद न बाळगता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन  काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

Read more

अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून बीड जिल्ह्यात सकारात्मक काम-पालकमंत्री धनंजय मुंडे

स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली बीड,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात

Read more

लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर हुतात्म्याच्या बलिदानाची उर्जा- राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला

Read more

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी जलदगतीने काम करणे म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली-मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी आयुष्यभर क्रियाशील राहून काम केले आहे. स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच मराठवाड्याचा समग्र विकास व्हावा

Read more

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणार- प्रा. वर्षा गायकवाड

मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर बांधणीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद–शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई

Read more

किल्ले सिंहगड परिसराचा विकास करताना पर्यावरण आणि पुरातन वारसाचाही विचार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित

Read more