कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घ्या! मुंबई, दि. ५ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी

Read more

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी! मुंबई, ५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून

Read more

आयएनएस हंसाने साजरा केला हिरक महोत्सव

नवी दिल्ली,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतीय नौदलाचा प्रमुख हवाई तळ आयएनएस हंसा, 5 सप्टेंबर 2021 रोजी आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. 1958 मध्ये कोइम्बतूर येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांसह उभारण्यात आलेले नेव्हल जेट फ्लाइटनंतर 5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा म्हणून कार्यान्वित झाले. गोवा मुक्तीनंतर, एप्रिल 1962 मध्ये दाबोळी हवाई क्षेत्र नौदलाने ताब्यात घेतले आणि जून 1964  मध्ये आयएनएस हंसा दाबोळीमध्ये स्थालांतरित करण्यात आले.  केवळ काही विमानांसह एक माफक एअर स्टेशन म्हणून कार्यान्वित असलेल्या  आयएनएस हंसाने गेल्या सहा दशकांमध्ये आपला पराक्रम वाढविला आहे आणि सध्या  40 पेक्षा अधिक लष्करी विमानांचे संचालन ते करीत आहे, जे वार्षिक सरासरी 5000  तासांहून अधिक उड्डाण करीत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे  24X7 पद्धतीने हाताळून हे हवाई तळ नागरी उड्डाणांना देखील पूरक ठरले आहे, एका  वर्षात सरासरी 29000 उड्डाणे झाली आहेत. डॉर्नियर -228 विमानांसह आयएनएस 310 `कोब्रा`, आयएनएस 315 `विंग्ज स्टॅलियन` या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांसह, आयएल – 38 एसडी, आयएनएस 339 `फाल्कन्स` या विमानासह INAS 303

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 21 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 423 कोरोनामुक्त, 209 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 जणांना

Read more

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवेल – धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 17 प्राध्यापकांना (एआयसीटीई) अखिल

Read more

ऑलिम्पियन दर्जाचे स्टार खेळाडू तयार करु या -क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर  यांनी बेंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) नेताजी सुभाष दक्षिण केंद्राला  भेट दिली आणि एनआयएस अर्थात नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या क्रीडा  प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या 58 व्या तुकडीच्या शिक्षक दिन सोहळ्यात  सहभाग घेतला. केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रावर नव्याने लक्ष केंद्रित केल्याचा पुनरूच्चार करत, नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय  खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे याला बळकटी मिळाली आहे, केंद्रीय क्रीडा मंत्री या  कार्यक्रमात प्रशिक्षक आणि खेळाडूंना संबोधित करताना म्हणाले की, “भारताच्या क्रीडा क्षेत्राचे  भविष्य प्रशिक्षकांच्या हातात आहे; शिक्षक दिनाच्या निमित्ताने,  खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याचा आणि निष्णात करण्याचा  संकल्प करूया आणि ते ऑलिम्पियन दर्जाचे स्टार खेळाडू म्हणून पुढे येतील हे सुनिश्चित  करूया.” तत्पूर्वी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बेंगळुरूच्या प्रशासकीय कक्षामध्ये नेताजी  सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर  मंत्र्यांच्या दौऱ्याची सुरुवात  झाली.  मंत्र्यानी युवा खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर आणि या खेळाडूंना  जागतिक स्तरावर अव्वल कामगिरी करण्याच्या दृष्टीने  प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहन देत या कार्यक्रमाची सांगता झाली.

Read more

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) आयोजित पुणे ते राजघाट सायकल रॅलीचे राजगुरुनगरमध्ये उत्साहात स्वागत

 पुणे,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आजादी की अमृतमहोत्सव च्या औचित्य साठी निघालेली CISF ची सायकल रॅली आज पुण्यातील राजगुरुनगर येथे शाहिद

Read more

जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्यांना ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्यामार्फत रोख पुरस्कार देणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या १३२ युवक-युवतींना पारितोषिक वितरण मुंबई, दि. 5 : शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक

Read more

श्रीमंत सईबाई राणीसाहेब स्मारकाच्या पाल गावास पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

सातारा,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात पाल या गावामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रथम पत्नी व छत्रपती

Read more

युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

‘लोकशाही मूल्यांची रुजवण’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम पुणे, दि. ५

Read more