पासेसची खात्री करूनच साईबाबा मंदिरामध्ये प्रवेश द्यावा-औरंगाबाद खंडपीठ 

छत्रपती संभाजीनगर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ‘दर्शन पास’ देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धोरण अवलंबण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. पासेसची खात्री करूनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांची नावे सांगून आणि पास कोणी विकत घेतला आहे त्याची ऑनलाइन नोंद ठेवून दर्शन पास फक्त त्यांनाच दिला जाईल याची काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी

Read more

जालना मराठा आंदोलन दगडफेक प्रकरण : ऋषीकेश बेद्रेला जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत

Read more

जालना नगर परिषद रूपांतर प्रकरणी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली

जालना ,२५ऑक्टोबर / प्रतिनिधी :-जालना नगर पालिकेचे रूपांतर महानगर पालिकेत केल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती रविंद्र घुगे आणि वाय.

Read more

राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखा आणि आंदोलकांच्या प्रकृतीची काळजी घ्या-मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र उपाध्याय यांचे राज्य सरकारला निर्देश 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कोणतेही पाऊल आंदोलकांनी उचलू नये, असे आंदोलकांनाही निर्देश

Read more

आंतरवाली सराटीत लाठीमार; औरंगाबाद खंडपीठात याचिका

छत्रपती संभाजीनगर,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालन्यातील आंतरवाली सराटीत १ सप्टेंबर रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका सादर करण्यात

Read more

चेक बाऊन्स झाला म्हणून विनयभंगाची खोटी तक्रार पडली महागात 

टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने यांना दिलासा छत्रपती संभाजीनगर,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- दाम्पत्याने ‘आयव्हीएफ’चे उपचार घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ

Read more

पाणीपुरवठ्याच्या कामासाठी अडथळ्यांची शर्यत 

किमान उपलब्ध तेथे तरी खंड कमी करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाची अपेक्षा  छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरवासियांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत खंडपीठाने चिंता व्यक्त करून ज्या भागात नव्या जलवाहिनीच्या कामातील जलकुंभ तयार आहेत तेथे तरी किमान आठ दिवसांपेक्षा कमी कालावधीत पाणी द्यावे, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे  व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी व्यक्त केली.  मात्र, कामातील अडथळ्यांची कारणे सुनावणीवेळी देताना सध्या मजुरांची कमतरता भासत असल्याचे कंत्राटदारांच्या विधिज्ञांकडून सांगण्यात आले. जलवाहिनीच्या कामानुसार जमीनस्तरावर  सहा व जमिनीपासून उंच ५३, असे मिळून ५९ जलकुंभ करण्यात येणार असून अद्यापपर्यंत केवळ चार जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने  हनुमान टेकडी परिसरातील जमीनस्तरावरील २१.३० लाख लीटर क्षमतेचा, टिव्ही सेंटरनजीक उंचावरील २१ लाख लिटरचा, हिमायतबाग भागातील ३८ लाख लिटर व दिल्ली गेट परिसरातील ३० लाख लिटरचा जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यातील हनुमान टेकडी व टिव्ही सेंटर परिसरातील जलकुंभ ३१ ऑगस्टपर्यंत तर हिमायतबागेतील ३० सप्टेंबरपर्यंत व दिल्ली गेटचा जलकुंभ ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश यापूर्वीच  खंडपीठाने दिले आहेत. याेजनेच्या कामांच्या अडथळ्यांची माहिती कंत्राटदाराच्या वकिलांकडून देण्यात आली. त्यामध्ये मजुरांची कमतरता भासत असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडपीठापुढे शीर्ष कामांच्या संदर्भाने दिलेल्या अहवालात जायकवाडीतील 

Read more

इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

इंदुरीकर महाराजांविरुद्ध खटला चालवण्याच्या आदेशिकेचा निर्णय खंडपीठात कायम छत्रपती संभाजीनगर : राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख-इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यान्वये खटला

Read more

एकत्रित विकास आराखडा कुणी करावा:औरंगाबाद ​खंडपीठात अवमान याचिका दाखल

छत्रपती संभाजीनगर ,१० मे  / प्रतिनिधी :-एकत्रित विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही (अंमलबजावणी) महानगरपालिकेच्या स्तरावर करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने कधीच स्पष्टपणे

Read more

माहिती संचालकपदासाठी एमपीएससी परीक्षा कालावधी ८ मे पर्यंत

‘मॅट’मध्ये आयोगाने सादर केली सुधारित तारीखछत्रपती संभाजीनगर ,७ मे  / प्रतिनिधी :-महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या निर्देशानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ एप्रिल २०२३ रोजी

Read more