राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखा आणि आंदोलकांच्या प्रकृतीची काळजी घ्या-मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र उपाध्याय यांचे राज्य सरकारला निर्देश 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कोणतेही पाऊल आंदोलकांनी उचलू नये, असे आंदोलकांनाही निर्देश

Read more