कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा 

वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1399 कोरोनाबाधित रुग्णांची भर,23 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 28 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1270 जणांना (मनपा 1000, ग्रामीण 270) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 61498 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन

Read more

रेड्डी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

मुंबई, 28 मार्च 2021: दीपाली चव्हाण या महिला वन अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल अपर मुख्य प्रधान वन  सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Read more

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहावे- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

·       तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रियतेने चाचण्या वाढवाव्यात. ·       लॉकडाऊनमध्ये मुख्य निरीक्षक, सुपरवायझर, नोडल ऑफिसर यांची नेमणूक करावी. ·       ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमध्ये

Read more

नियोजनशून्य प्रशासनाचा व सरकारचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध

औरंगाबाद, दिनांक 27 : महाराष्ट्रा मध्ये आता कुठे अर्थव्यवस्थेची चक्रे फिरत होते,त्याची सुरुवात गतिमान होत असताना गोरगरीब,वंचित, उपेक्षित,कामगार,मध्यम वर्ग सावरत

Read more

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 310 व्यक्ती कोरोना बाधित ; 18 मृत्यू

नांदेड दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 28 मार्च 2021 रोजी 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे

Read more

जालना जिल्ह्यात ट्रॅकींग व टेस्टींगवर अधिक प्रमाणात भर द्या-पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा बाधितांच्या सहवासितांचा अचुक शोध घ्या मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन याच्या पालनाबाबत जनमानसांमध्ये

Read more

पंडित नाथराव नेरळकर यांनी संगीताचा समृद्ध वारसा दिला— मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई दि 28: पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. देशातील विविध नामवंत पुरस्काराने

Read more

समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा एक अद्भुत अनुभव: पंतप्रधान

“मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला देशवासियांशी संवाद नवी दिल्ली,२८ मार्च २०२१: मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून

Read more

पंडित नाथराव नेरलकर यांचे निधन,मराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला

औरंगाबाद : संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरळकर यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पं.नेरळकर यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या

Read more