माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत जालना जिल्हावासियांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पालकमंत्री राजेश टोपे

मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जालना, दि. 17 – कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटूंब,

Read more

मुक्तीसाठी हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य -पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

हिंगोली, दि.17: हैदराबाद  मुक्ती संग्रामाकरीता आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या महान हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने अखंड लढा दिला

Read more

मराठा आरक्षण : लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री ठाकरे

मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीच्या आवाहनाला विविध पक्षांचा प्रतिसाद मुंबई, दि. १६ : – मराठा आरक्षण कायदा हा विधिमंडळात

Read more

राज्यात मेगा पोलीस भरतीस मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई दि.16 – राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक

Read more

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १६ – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हैदराबाद मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला हार्दिक

Read more

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 16 :- ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हैदराबादच्या निजामाच्या

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 22651 कोरोनामुक्त, 6011 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 229 जणांना (मनपा 121, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 22651 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वच उपचाराचा समावेश करण्यासाठी याचिका 

शासनास १५ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे  निर्देश औरंगाबाद, दि. १६ – महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांचा

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार

वाढीव प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात-पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद, दि.16 :- कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात समाधानकारक आहे. याच

Read more

ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा– पालकमंत्री देसाई

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा औरंगाबाद, दि.16 :- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन

Read more