नांदेड जिल्ह्यात 345 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू

नांदेड दि. 15 :- मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 213 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा

Read more

काळजी घ्या काहीही कमी पडू देणार नाही -पालकमंत्री अशोक चव्हाण

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन 80 खाटाच्या आयसीयू वार्डाची भर नांदेड (जिमाका) दि. 15 :- कोरोनाचा प्रादुर्भाव

Read more

कांदा निर्यात बंदी अनाकलनीय; बंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा –अमित विलासराव देशमुख

लातूर दि, १५ : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनानेच आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा

Read more

लातूरजिल्ह्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत-पालकमंत्री अमित देश्मुख

लातूर,दि.15- जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. चांगले रस्त्यामुळे दळणवळण अत्यंत गतिमान होते. त्यामुळे सर्व अंतर्गत व बाह्य रस्त्यांची

Read more

कोरोनाविरुध्द लढ्याकरीता महत्वाचे शस्त्र ठरणार मोहिम

जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ हिंगोली,दि.15: जिल्ह्यातील नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आजपासून ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या

Read more

परभणी जिल्ह्यात 820 रुग्णांवर उपचार सुरू, 186 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 15 :-  जिल्ह्यातील 186  रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4185 एवढी झाली आहे. त्यापैकी  3209 बरे झाले तर 156 जणांचा मृत्यू झाला असल्याने

Read more

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १५ : सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश

Read more

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

मुंबई, दि.14 : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन

Read more

जोपर्यंत कोरोनाचे औषध नाही, तोपर्यंत अजिबात कुचराई नाही-पंतप्रधान मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद नमस्‍कार मित्रांनो, एका दीर्घ काळानंतर आज आपल्या सगळ्यांची भेट होत आहे.

Read more

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा-मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे

Read more