औरंगाबाद जिल्ह्यात 339 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,909 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 25726 कोरोनामुक्त, 6144 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 26 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 321 जणांना (मनपा 226, ग्रामीण 95)

Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत-कृषी मंत्री दादाजी भुसे

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी औरंगाबाद, दि. 26 : औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या

Read more

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

औरंगाबाद, दिनांक 26 : मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित

Read more

जालना जिल्ह्यात 91 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

104 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि.26 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार

Read more

नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

नांदेड दि. 26 :- कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे

Read more

नांदेड जिल्ह्यात 222 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

255 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी नांदेड दि. 26 :- शनिवार 26 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात

Read more

नांदेड जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा

नांदेड दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी

Read more

हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 25 रुग्ण; एक जणाचा मृत्यू

38 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज 285 रुग्णांवर उपचार सुरु तर एक जणाचा मृत्यू हिंगोली,दि.26: जिल्ह्यात आज नवीन 25 कोविड-19 रुग्णांचा

Read more

राज्यात १७,७९४ रुग्ण वाढले, तर ४१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

आज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक मुंबई, दि.२५: राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची

Read more

बिहार निवडणूकांचे बिगुल वाजले, तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन

Read more