डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. ३१ : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यातमाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर

Read more

वाल्मी संस्थेला गतवैभव प्राप्त करुन द्यावे – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय बळकटीकरणास प्राधान्य औरंगाबाद,दि. 31  – जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी या संस्थेचे  योगदान उल्लेखनीय

Read more

जायकवाडी जलाशयाचे विधिवत पूजन

औरंगाबाद दिनांक 31 : जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी 90 टक्के झाली आहे. या जलाशयाचे पूजन रोहयो मंत्री संदिपान भूमरे, माजी खासदार

Read more

मास्क, हात वारंवार धुणे, शारीरिक अंतर ठेवण्याची नागरिकांना सवय लावा – मंत्री संदिपान भूमरे

* चित्तेगाव, पिंपळवाडी कोविड केअर केंद्राला भेट  * पात्र लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण  * तालुक्यातील कोविड स्थितीचा घेतला आढावा औरंगाबाद दिनांक

Read more

एकजुटीने कोरोनावर मात करूया – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद दिनांक 31 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रसारास अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांच्या

Read more

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास,भारताची सुवर्ण कामगिरी

इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी मुंबई : ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम

Read more

राज्यात १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम मुंबई, दि.३०: राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार

Read more

कोरोना संकटात शेतकर्‍यांनी क्षमता सिद्ध केली,’लेट द गेम बिगिन’, मोदींचा मंत्र

लोकल खेळण्यांसाठी ‘व्होकल’ होण्याची गरज-पंतप्रधान मोदी नवी दिल्ली,30 ऑगस्ट कोरोनाच्या भीषण संकटात शेतकर्‍यांनी आपली क्षमता सिद्ध केली. देशात यंदा खरीप पेरण्यांमध्ये

Read more

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’ द्वारे केलेले संबोधन

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. अगदी सरसकट पाहिल्यानंतर जे जाणवते ते म्हणजे, नागरिकांना आपल्या जबाबदारीचे, दायित्वाचे भान आले आहे. लोक आपली काळजी घेत आहेत, त्याचप्रमाणे रोजची कामे करीत आहेत आणि ते  करताना यांना त्रास होवू नये, असेही त्यांना वाटतेय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे. बहुतांश ठिकाणी पर्यावरणस्नेही गणेशाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, अगदी बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे – आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक दृढ नाते आहे. आपल्या प्रत्येक सण-उत्सवाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जास्त मिळतो असा संदेश एकीकडे दिला जातो. आणि दुसरीकडे, आपले सगळे सण-उत्सव हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात. ज्याप्रमाणे बिहारमधल्या पश्चिमी चंपारणमध्ये अगदी युगांयुगांपासून थारू आदिवासी समाजाचे लोक 60 तासांचा लॉकडाउन अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘60 घंटे का बरना’चे पालन करतात. निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजाने ‘बरना’ पाळणे आपल्या परंपरेचा भाग बनवले आहे. आणि ही परंपरा ती मंडळी युगांपासून पाळत आहेत. या काळामध्ये गावामध्ये कोणी येत नाही. कोणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाही. जर कोणी घराबाहेर पडले किंवा बाहेरून कोणी आले

Read more

पंतप्रधानांनी केला उल्लेख,रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची केली  उकल

नवी दिल्ली ,३०ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील  ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ

Read more