नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण

सर्व संबंधितांचे मत जाणून घेण्याची राज्यपालांची सूचना मुंबई, दि. १६ – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व

Read more

लातूर नाट्यगृहाच्या कामात दिरंगाई का ?मंत्री अमित देशमुख यांची नाराजी

लातूर, दि.16:- नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला लातूर महापालिकेच्या वतीने रसिक लातूरकर नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या अद्यावत नाट्यगृहाच्या कामाचा आढावा पालकमंत्री

Read more

माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे – पालकंमत्री धनंजय मुंडे

जिल्ह्यातील कोविड उपाययोजना, पीककर्ज सह सर्व विभागांचा घेतला समग्र आढावा बीड, दि,16 :- (जि.मा.का.) :- राज्य शासन “माझे कुंटुंब माझी

Read more

नांदेड जिल्ह्यात 255 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू

325 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी नांदेड दि. 16 :- बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात

Read more

परभणी जिल्ह्यात 846 रुग्णांवर उपचार सुरू, 52 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 16 :- जिल्ह्यातील 52 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4249 एवढी

Read more

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि.१६ : विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी

Read more

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

लडाखमधील पूर्व सीमेवरील परिस्थितीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेले निवेदन नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020 लडाखमधील आपल्या पूर्व सीमेवरील घडामोडीबाबत या

Read more

कोरोनाविरूद्ध आक्रमकपणे लढणारी ही देशातली वैशिष्ट्यपूर्ण मोहीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात ­­‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करण्याचे सरपंचांना आवाहन मुंबई, दि १५

Read more

राज्यात दिवसभरात २० हजार ४८२ रुग्णांची नोंद, 515 जणांचा मृत्यू

मुंबई, 15 सप्टेंबर : आज राज्यात 515 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 406 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,नऊ मृत्यू

जिल्ह्यात 22422 कोरोनामुक्त, 5962 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 211 जणांना (मनपा 89, ग्रामीण 122)

Read more