महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण,लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा

मुंबई ,२६ एप्रिल /प्रतिनिधी  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1039 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२६एप्रिल /प्रतिनिधी  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1651 जणांना (मनपा 718, ग्रामीण 933) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 104232 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन

Read more

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई ,२६ एप्रिल /प्रतिनिधी  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर

Read more

कोरोनाचा कहर : १५ दिवसांत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लातूर,२६एप्रिल /प्रतिनिधी  जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा वाढतो आहे, त्यापेक्षा अधिक झपाट्याने मृत्युंचा आकडा वाढू लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट

Read more

थींक पॉझिटिव्ह:सकारात्मक विचाराच्या उर्जेने आणि वेळेत उपचाराने केली आम्ही कोरोनावर मात

कोरोनावर मात करुन आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत आणि आनंदी व आरोग्यदायी जगण्याचा अनुभव थींक पॉझिटिव्ह या सदरामधून घेतला जाणार  आहे.

Read more

हालगी  लावून कावड नाचविने पडले महागात

अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी गावच्या २८ शिवभक्तांविरुध्द गुन्हा दाखल लातूर,२६एप्रिल /प्रतिनिधी   राज्यासह देशता कोरोना महामरिने थरकाप उडवलेल्यामुळे सध्या कडक लॉकडाऊन करण्यात

Read more

मराठवाडासह देशाच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता

नवी दिल्ली,२६एप्रिल /प्रतिनिधी भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने जारी केलेल्या भारतीय हवामान वृत्तानुसार मध्य महाराष्ट्र,

Read more

सरकारची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ,२६ एप्रिल /प्रतिनिधी  राज्यात काही घटना घडली की त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सनसनाटी घटना तयार करायची अशी भाजपाची भूमिका

Read more

औरंगाबाद जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52%

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रेमडीसिवीर आवश्यक तिथेच वापर करण्याचे खासगी डॉक्टरांना निर्देश औरंगाबाद,२६एप्रिल /प्रतिनिधी जिल्ह्यातील

Read more

कुठलं ही संकट आलं कि केंद्र सरकारकडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणं आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे: केन्द्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे

नवी दिल्ली,२६एप्रिल /प्रतिनिधी  कुठलं ही संकट आलं कि केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणं हि आता महाराष्ट्र सरकार

Read more