केजरीवाल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई, २५ मे  / प्रतिनिधी :-आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या देशभर फिरुन विरोधकांची मोठ बांधताना

Read more

राज्यात लवकरच सत्तांतर होणार – अजित पवार यांचे वैजापुरात भाकीत

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक प्रकल्पांचे स्थलांतर, कायदा व सुव्यवस्था याबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. त्यामुळे येत्या काळात

Read more

अनिल देशमुख १४ महिन्यानंतर कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४

Read more

छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आदर्श :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच शिंदे गटाचे

Read more

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक? मोहीत कंबोज यांच्या ट्विटने खळबळ ‘हर हर महादेव! अब तांडव होगा!’

मुंबई ,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे मोहित कंबोज यांनी आपल्या

Read more

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष :सीबीआयच्या तपासातून निष्पन्न काय झालं?-राष्ट्रवादीचा सवाल 

मुंबई ,१४ जून /प्रतिनिधी:-  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रकरणात ज्याप्रकारे राजकारण झाले ते

Read more

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?- आ.सतीश चव्हाण

घाटीतील तज्ञ डॉक्टरांचा अहवाल खोटा की केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली ‘प्रेस नोट’ खोटी? औरंगाबाद ,१५ मे /प्रतिनिधी :-   लोकांचे जीव

Read more

केंद्र सरकारने लसींचा पुरवठा वाढवावा -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

मुंबई ,३० एप्रिल /प्रतिनिधी राज्य सरकार जेवढ्या प्रमाणात लसींचा पुरवठा मागत आहे, तेवढ्या प्रमाणात केंद्र सरकारने लस पुरविल्यास राज्यात दररोज

Read more

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

मुंबई ,३० एप्रिल /प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना लसीकरण युद्धपातळीवर होणे अत्यंत आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याला लस

Read more

सरकारची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ,२६ एप्रिल /प्रतिनिधी  राज्यात काही घटना घडली की त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सनसनाटी घटना तयार करायची अशी भाजपाची भूमिका

Read more