पंतप्रधानांचा बंगाल सरकारवर निशाणा,पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नसल्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

9 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळणार लाभ, डीबीटीद्वारे 18000 कोटी रुपये खात्यात जमा शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी करण्याचे आणि त्यांना योग्य

Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त केले- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25 डिसें. 2020 केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. पण

Read more

ग्रामपंचायत निवडणुकीतील शंभर टक्के आरक्षणास आव्हान

औरंगाबाद, दि. २५ – ग्रामपंचायत निवडणुकीतील शंभर टक्के आरक्षणास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली

Read more

रस्त्यांची कामे दर्जेदार करताना चांगली गुणवत्ता राखायला हवी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली शहरातील विविध रस्त्यांची पाहणी

औरंगाबाद, दिनांक 25 : जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांनी शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पदपथ

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 43552 कोरोनामुक्त, 541 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 25 :औरंगाबाद जिल्ह्यात आज 101 जणांना (मनपा 91, ग्रामीण 10) सुटी

Read more

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

चंद्रपूर दि. 25 : केंद्रीय पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी  तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून

Read more

आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. 25:- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवद्‌गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्‌गीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संपूर्ण

Read more

जालना जिल्ह्यात 31 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 25 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर

Read more

नांदेड जिल्ह्यात 28 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड दि. 25 :- शुक्रवार 25 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.

Read more

भारतातील कोविड रुग्णसंख्या 2.81 लाख, एकूण रुग्णसंख्येच्या 2.78%

बरे झालेल्यांची एकूण संख्या 0.97 कोटींहून जास्त नवी दिल्ली ,२५डिसेंबर :भारतातील कोविड रुग्णसंख्या आज 3 टक्क्यांनी  घटली आहे, आणि आज ती एकूण रुग्णसंख्येच्या  2.78% आहे.दैनंदिन

Read more