पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंढरपूर ,८नोव्हेंबर /प्रतिनिधी:- पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत

Read more

महापुरामुळे सांगली जिल्ह्यात 780 कोटींचे नुकसान ,केंद्रीय पथकाने घेतला महापुरातील नुकसानीचा आढावा

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे

Read more

केंद्रीय पथकाकडून महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद

सांगली, ५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आयर्विन पुल, कसबे डिग्रज, मोजे डिग्रज व वाळवा तालुक्यातील

Read more

पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशीला अनावरण कार्यक्रम रस्ते निर्मितीमुळे

Read more

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्याबाबत

Read more

साताऱ्यातील भूस्खलनग्रस्त गावाचे तात्पुरते पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दरड कोसळून जीवितहानी झालेल्या मीरगाव, हुम्बराळे गावांना दिली भेट; ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप मुंबई,२७जुलै /प्रतिनिधी :- कोयना धरणाच्या पट्ट्यातील

Read more

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी सांगली,२६जुलै /प्रतिनिधी :-ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार

Read more

“सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया” – पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला पूरग्रस्तांना धीर

स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी एसडीआरएफ मधून निधी देण्यासाठी प्रयत्नशील जनावरांना चारा पुरवण्याचे कारखान्यांना आवाहन कोल्हापूर,२५जुलै /प्रतिनिधी:- “पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं

Read more

देवरुखवाडीला दिली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट; लोकांना भेटून शासन तुमच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही

सातारा,२५जुलै /प्रतिनिधी:- वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास 14 घरांची हानी झाली, तसेच अनेक जनावरे देखील मृत्युमुखी

Read more

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रशासनाला आदेश

सातारा २४जुलै /प्रतिनिधी :- तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने

Read more