कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थती

पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा बहुतांश नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही

Read more

अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तूर्त बंद

आवेदन पत्र भरण्यास विद्यार्थांना पुरेसा कालावधी देणार मुंबई,२२ जुलै /प्रतिनिधी:- सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक

Read more

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई, २२ जुलै /प्रतिनिधी:- मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला

Read more

तिसरी लाट थोपविण्यासाठी कोविड नियमांचे अनुपालन आवश्यक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. २२ : आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. कोरोना काळात समाजबांधवांना मदत

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 355 कोरोनामुक्त, 275 रुग्णांवर उपचार सुरूऔरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी:-औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना (मनपा 03, ग्रामीण

Read more

माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर

मुंबई,२२जुलै /प्रतिनिधी:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे नोव्हेंबर 2019 मध्ये इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. याबाबत माध्यमांमध्ये विपर्यस्त वृत्त प्रसिद्धीस

Read more

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक असणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. २२ : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त

Read more

९७ गावांच्या स्मशानभूमीला खाजगी जमिनीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,२२ जुलै /प्रतिनिधी:- जिल्ह्यातील असंख्य गावांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने होणारी मानसिक घालमेल लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण

Read more

घरकुलाअभावी पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२२जुलै /प्रतिनिधी:- ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येतात. तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने प्राप्त

Read more

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी

Read more