आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम,मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

मुंबई,२४जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि

Read more

चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत चिपळुणात तळ ठोकून रत्नागिरी, २४जुलै /प्रतिनिधी :- चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे

Read more

राष्ट्रवादीच्या दबावामुळे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय मराठवाड्यावर अन्याय करणारा – खासदार इम्तियाज जलील

राष्ट्रवादी समोर शिवसेनाने टेकले गुडघे, फक्त नाव संभाजीनगर पाहिजे विकासात मात्र शुन्य – खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद ,२४जुलै /प्रतिनिधी :-पर्यावरणमंत्री

Read more

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार

आवश्यक पदांची भरती व पायाभूत सुविधा निर्मिती वेगाने करावी – ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार मुंबई, २४जुलै /प्रतिनिधी :- देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय

Read more

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्यास वेग मुंबई ,२४जुलै /प्रतिनिधी :- रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.

Read more

तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

महाड, दि. २४ – तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन

Read more

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रशासनाला आदेश

सातारा २४जुलै /प्रतिनिधी :- तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने

Read more

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

नाशिक,२४जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि

Read more

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 42.78 कोटींचा टप्पा

रुग्ण बरे होण्याचा दर 97.35% वर स्थिर गेल्या 24 तासात 39,097 नव्या रुग्णांची नोंद भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (4,08,977) सध्या एकूण

Read more