औरंगाबाद जिल्ह्यात 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 329 कोरोनामुक्त, 275 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद,२१ जुलै /प्रतिनिधी :-   औरंगाबाद जिल्ह्यात आज 38

Read more

प्रत्येक घरात भूजल पुनर्भरण वर चर्चा घडणार…!

भूजल विभागाच्या महिला करतायेत  भूजल पुनर्भरण बद्दल जन जागृती … ! औरंगाबाद ,२१ जुलै /प्रतिनिधी :-भूजल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे

Read more

भारतात आतापर्यंत एकूण 41.54 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण

कोरोनामुक्तीचा दर वाढून 97.36% पर्यंत पोहोचला गेल्या 24 तासांत 42,015 नवीन कोरोनारुग्णांची नोंद दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.27%) सलग 30 दिवसांपासून

Read more

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ देणार मायेचा आधार

उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी जीवलग” उपक्रमाची खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडून घोषणा मुंबई,२१ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार

Read more

तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम देण्याचे केले आवाहन

प्रादेशिक भाषांमधले अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वरदानच : उपराष्ट्रपती नवी दिल्ली, २१ जुलै /प्रतिनिधी :- आठ राज्यातल्या 14 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपले अभ्यासक्रम

Read more

श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

अमरावती,२१ जुलै /प्रतिनिधी :- माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पालखीचे महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचे स्थान आहे. ४२७

Read more

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,२१ जुलै /प्रतिनिधी :- राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व

Read more

काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. २१ – काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत.  भारतीय

Read more

वनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. 21 – आदिवासींचे हक्क डावलले जाऊ नयेत, त्याच बरोबर वनांचेही संरक्षण व्हावे, यासाठी स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी

Read more

महामारी ही राजकारणाची गोष्ट असू नये, ही संपूर्ण मानवतेसाठी चिंताजनक बाब आहेः पंतप्रधान

आगाऊ उपलब्ध माहितीच्या आधारे जिल्हा पातळीवर लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांचा भर नवी दिल्ली,२० जुलै /प्रतिनिधी :- पंतप्रधान

Read more