दिलासा :देशात 1.73 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद,गेल्या 45 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या

गेल्या दोन दिवसात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 2 लाखापेक्षा कमी गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,14,428 ने घट सलग 16

Read more

सकारात्मक बातमी :’आपलं घर’ला शिवसेना आमदार चौगुले यांची मदत

एक महिन्याचे धान्य  दिले,’आपलं घर ‘ ला मदतीची गरज  उमरगा ,२९ मे / नारायण गोस्वामीमी स्वतः वस्तीगृहात राहून शिक्षण घेतले

Read more

कोविड-19 साठी ऑक्सिजन थेरपी म्हणजे प्राणवायू उपचारप्रणाली

मुंबई, २९ मे /प्रतिनिधी :-कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेच्या वेळी, रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे. याविषयी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रविचंद्र अशी माहिती देतात, “कोविड -19 च्या रुग्णांपैकी 80% रुग्ण सौम्यलक्षण श्रेणीचे असतात, त्यांच्याबाबतीत आजार तीव्र नसतो. केवळ 15% कोविड रुग्ण मध्यम आजाराचा सामना करत असू शकतात, ज्यांच्या बाबतीत रक्तातील प्राणवायूची पातळी 94%

Read more

सदोष  व्हेंटिलेटर पुरवण्याच्या मुद्दय़ावर केंद्र सरकार “असंवेदनशील” असल्याचा औरंगाबाद खंडपीठाचा  ठपका  

व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच-केंद्राचा दावा    औरंगाबाद ,२९ मे /प्रतिनिधी :-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी मराठवाडा विभागातील

Read more

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण; जूनअखेर लागणार निकाल

मुंबई शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा

Read more

राज्याच्या हिश्श्याची गतवर्षाची जीएसटीची २४ हजार कोटींची भरपाई तातडीने मिळावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत मिळावी केंद्र सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील विविध उपकर व

Read more

कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२८मे /प्रतिनिधी :-   कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून

Read more

औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या भरती घोटाळ्याप्रकरणी मंत्री संदीपान भुमरेंसह ३२ जणांची निर्दोष मुक्तता 

औरंगाबाद ,२८मे /प्रतिनिधी :-  राज्यभर गाजलेल्या 2006 च्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती घोटाळ्याप्रकरणी बँकेचे दिवंगत  अध्यक्ष सुरेश पाटील, माजी खासदार व माजी

Read more