पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021 माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. जेव्हा मी मन की बात करत असतो, तेव्हा असं वाटतं की, जणू आपल्यामध्ये,

Read more

कृषी कायद्यांबाबत सरकारची भूमिका 22 जानेवारीला होती, तीच आजही कायम; कृषीमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव आजही कायम आहे- पंतप्रधान

संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे महत्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित नवी दिल्ली, 30 जानेवारी 2021 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज म्हणजेच 30 जानेवारी 2021 रोजी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान

Read more

शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,दिनांक.30: औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरातील शासकीय कला महाविद्यालयास एक प्रकारे ऐतिहासिक मुल्य आहे. परंतु विविध कारणामुळे ऐतिहासिक

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 45608 कोरोनामुक्त, 109 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 30: औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 जणांना (मनपा 21, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45608 कोरोनाबाधित रुग्ण बरे

Read more

नांदेड जिल्ह्यात 39 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 30:-शनिवार 30 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर

Read more

खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी आधारभूत किंमतीने झालेले व्यवहार

किमान आधारभूत मूल्याने 2,6,23,528  कोटी रूपये मोजून कापसाच्या 8970424 गाठी (गासड्या) खरेदी; 18,47,662 कापूस उत्पादकांना लाभ खरीप पिकांचा 2020-21 चा

Read more

जल जीवन मिशनला `जन आंदोलन` बनविण्यासाठी खासदार बजावणार सक्रीय भूमिका

समाजाला एकत्र आणण्यावर जलशक्ती मंत्रालयाचे प्रयत्न नवी दिल्ली, 30 जानेवारी 2021 संसदेतील सदस्य ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यात

Read more

शेती पंपाला पुरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डीच्या राहुरी खुर्द उपकेंद्रातील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराचे वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन शिर्डी,

Read more

हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई, दि. 30 : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा

Read more

भारताचा जीडीपी 11 टक्क्यांनी वाढेल

आर्थिक सर्वेक्षण -2020-21चा सारांश, शतकातून एकदा होणाऱ्या महामारी संकटाच्या काळात जीवन आणि उपजीविकेचे संरक्षण नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021 2021-22

Read more