महाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली,25:महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 45438 कोरोनामुक्त, 125 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 25 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 48 जणांना (मनपा 40, ग्रामीण 08)

Read more

औरंगाबादचा 360 कोटींचा आराखडा मंजूर

वाढीव निधीतून जिल्ह्यातील गरजा पूर्ण होणार मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न क्रीडा विद्यापीठ स्थापन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न 160 कोटींची नवीन गुंतवणूक

Read more

खेळाच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले

विविध क्रीडा प्रकारच्या खेळाडूंशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद राष्ट्रीय मतदार दिवसांची खेळाडूंसोबत घेतली शपथ औरंगाबाद, दिनांक 25 : कोविड 19 चा

Read more

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

औरंगाबाद, दि. 25- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबादतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या

Read more

लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थितांनी घेतली शपथ औरंगाबाद, दिनांक 25 : लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे

Read more

९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ संशोधक, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली

Read more

केवळ 6 दिवसांत भारतात 1 दशलक्ष लसीचे डोस

भारतातील सक्रीय रुग्णांची 1.84 लाखांपेक्षा आणखी कमी 16 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण मुंबई, दि. २४ :यशस्वी टेस्ट- ट्रॅक- ट्रीट-टेस्ट-टेक्नॉलॉजी या रणनीतीचा पुरावा

Read more

राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर दि.24: पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत.

Read more

परभणी जिल्ह्यातील एकही गाव नळपाणी पुरवठापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री नवाब मलिक

परभणी, दि.24 :- जिल्ह्यातील प्रत्येक गाव खेड्यातील राहणाऱ्या जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनामार्फत “हर घर नल से जल”

Read more