राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची समितीव्दारे पाहणी करणार-केंद्रीय मंत्री दानवे

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तातडीने द्यावा औरंगाबाद, दि.19 :- जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, कौशल्य

Read more

खासगी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना रेमेडिसीवीर इंजेक्शन 2360 रु. या दरात

सर्वेक्षणातून प्राप्त माहितीनुसार कोरोना चाचण्या करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद, दि.19 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्वद

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 33782 कोरोनामुक्त, 1871 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 19 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 188 जणांना (मनपा 129, ग्रामीण 59) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 33782 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

मिठी नदी विकास प्रकल्पासह सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करण्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 19 : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता

Read more

नांदेड जिल्ह्यात 101 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 19 :- सोमवार 19 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 212 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा

Read more

परभणी जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा – आरोग्य‍ मंत्री राजेश टोपे

परभणी, दि. 19 :- कोविड-19 विषाणूची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे

Read more

हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ;219 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली,दि. 19 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज

Read more

अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि. 19 : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा

Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही — महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

बीड, दि. १९ ::– शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाची

Read more

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि.19 : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी येणाऱ्या

Read more