लसीकरण करण्यावर आरोग्य यंत्रणांनी अधिक लक्ष केंद्रित करावे– जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही सर्व नागरिकांनी लसीकरण

Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

औरंगाबाद,३० जुलै /प्रतिनिधी :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  नागरिकांना कुठल्याही प्रकारे अडचणी भासू देऊ नयेत,

Read more

वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतीमान होईल- पालकमंत्री सुभाष देसाई

डायल 112 योजनेतंर्गत शहर पोलिसांसाठी 74 दुचाकींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण औरंगाबाद, २८जून /प्रतिनिधी :- पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम

Read more

कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा- पालकमंत्री सुभाष देसाई

चिकलठाणा येथील 37 एकरावरील औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन औरंगाबाद,२७जून /प्रतिनिधी :- मराठवाड्याच्या राजधानीत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे ही

Read more

खामनदी विकास कामात नागरिकांची लोक चळवळ उभी राहावी-निखिल गुप्ता

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केली खाम नदी विकास कामाची पाहणी औरंगाबाद,१९ जून /प्रतिनिधी :-  ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवनाचे काम

Read more

औरंगाबाद शहरातील 26 आस्थापनांवर  कारवाई,जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची संयुक्त पाहणी दौरा

औरंगाबाद, ,२१ मे /प्रतिनिधी:-  कोरोना  विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्या करीता राज्य शासनाने Break The Chain अंतर्गत अनेक नियम घालुन दिले आहेत.

Read more

रमजान ईद:नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमजान ईद साजरी करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद, १२ मे /प्रतिनिधी  :- जिल्ह्यातील  सर्व जनतेने पाळलेली

Read more

रेमडीसिवर इंजेक्शनचा काळाबाजार , २ आरोपींना अटक

औरंगाबाद ,४ मे /प्रतिनिधी  कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडीसिवर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या २ आरोपींना औरंगाबाद शहर पोलिस दलाच्या गुन्हे

Read more

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसुत्री वापरावी-पालकमंत्री सुभाष देसाई

यंत्रणांनी वाढीव उपचार सुविधांसह सज्ज रहावे नो मास्क नो लाइफ, मास्क वापर अटळ गंभीर रूग्णांबाबत विशेष खबरदारी घ्यावी औरंगाबाद,दि.19 –राज्यात

Read more

वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे खासगी आस्थापनातील लोकांना दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी बंधनकारक औरंगाबाद, दि.07 :- औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोना

Read more