औरंगाबाद जिल्ह्यात 169 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,सहा मृत्यू

जिल्ह्यात 28243 कोरोनामुक्त, 4820 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 2 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 429 जणांना (मनपा 262, ग्रामीण 167)

Read more

महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण वर्धा, दि. 2 : महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी

Read more

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,दि. २ : जिल्ह्यात ‘कोविड-१९’आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे,नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये,ससून रुग्णालय,बाणेर कोविड रुग्णालय व

Read more

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा शुभारंभ मुंबई, दि. २ : राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा

Read more

ग्रामीण स्वच्छताविषयक विशेष कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार

मुंबई दि. 2 : ग्रामीण भागात केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला

Read more

सामुहिक प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

औरंगाबाद, दिनांक 02 – कोविड-19 नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी राज्यस्तरीय मोहीम जिल्ह्यात

Read more

जालना जिल्ह्यात 118 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

93 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि.2 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या

Read more

नांदेड जिल्ह्यात 158 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

216 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी नांदेड दि. 2 :- शुक्रवार 2 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात

Read more

कौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे – न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी

बीड,दि,०२ :- कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी

Read more

हिंगोली जिल्ह्यात 24 नवीन कोविड रुग्ण पॉझिटिव्ह

हिंगोली : जिल्ह्यात 24 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली

Read more