संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू

स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन गावे होणार चकाचक – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई ,१​१​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी

Read more

३१४ कोटी रुपयांच्या एकूण २५५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा

Read more

वीजबिल भरून सहकार्य करा-ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

जळगाव,१३ मार्च  /प्रतिनिधी :- महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

Read more

पोलिसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसाप्रती

Read more

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या

Read more

पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण मुंबई,२३ जून /प्रतिनिधी :-​ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास

Read more

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा मुंबई, दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले आहे.

Read more

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,१७ जून /प्रतिनिधी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे

Read more

स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, १५ जून /प्रतिनिधी:- स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  लोकांना स्वच्छतेचे महत्त्व

Read more

पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीत ‘कॅच द रेन’ तत्त्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व.मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ राबविणार

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई, दि. 19 : उन्हाळ्यातील 3 ते 4 महिने आणि अन्य कारणांमुळे

Read more