संतांच्या सत्संगातच खरी शांती – राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी

वैजापूर, १७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- या भूतलावरील जो व्यक्ती संतांच्या सत्संगात राहतो त्यालाच जीवनात खरी शांती मिळते असे अमृत

Read more

वैजापूर जैनस्थानकात राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज यांचे प्रवचन ; तीन दिवसीय ज्ञानगंगा महोत्सव

वैजापूर, १७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नदीचे पाणी प्रवाहाचे पाण्यातील अशुद्धीला काठावर लावून पात्र निर्मळ करते त्या प्रमाणे संत वाणी,

Read more

“म”कारवाले व्यक्ती भक्तीचे अधिकारी नाहीत:स्वर्वेद​ ​द्वितीय मण्डल अष्टमअध्याय

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. आजचा दोहा मद्य मांस मैथुन मनट, मनमुख​ ​मदन

Read more

औरंगाबादेत पुढील दोन वर्षांत किमान ३५०० कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे

Read more

जी-२०चे अध्यक्षपद भारताकडे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट-पंतप्रधान मोदी

बाली : इंडोनेशियाची राजधानी बाली येथे झालेल्या दोन दिवसांच्या जी-२० (G-20) शिखर परिषदेची आज सांगता झाली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो

Read more

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची

Read more

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक जनतेला प्रेरणादायी; स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काम २०२४ पर्यंत पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-दादरच्या इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून या

Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी:प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

औरंगाबाद: राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा  कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रति वर्ष ७५ हजार  रु प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार  कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार

Read more

विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे  यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ

Read more