शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित

मुंबई, ,८​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5

Read more

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,​८​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान  करण्यात आला.महाराष्ट्र कर संकलनाच्या बाबतीत नेहमीच पहिले राज्य

Read more

वैजापूर तालुक्यातील तीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे 18 लाख रुपये खर्चाची “क्वालिअर इंप्लान्ट” शस्रक्रिया मोफत

भक्ती, अर्णव व ईशान या चिमुकल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात शासकीय यंत्रणेला यश जफर ए. खान वैजापूर, ८ नोव्हेंबर :- तालुक्यातील

Read more

गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,​८​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या

Read more

गुरु नानक यांचे कार्य प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री

मुंबई,​८​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- “समाज, देश, संस्कृती, धर्म वाचवण्यासाठी  गुरू नानक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून

Read more

काळ प्रत्येक जीवाच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. आजचा दोहा काल शीश मॅंड़राइया, क्षण-क्षण ढूॅंढ़त दाव

Read more

अब्दुल सत्तारांची जीभ घसरली!मुख्यमंत्र्यांनी केली कानउघडणी!

सुप्रिया सुळेंबद्दल उच्चारले अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर म्हणाले, सॉरी… मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य; महाराष्ट्रभरातून टीकेची झोड!

Read more

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात :राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला

देगलूर , ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री

Read more

अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री :सत्तारांच्या अपशब्दांवरून आदित्य ठाकरेंची टीका

गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? – आदित्य ठाकरेंचा सवाल! सिल्लोड , ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-

Read more