विश्वात प्रकाशमान जीवन संयमी पुरूषांचं :स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. आजचा दोहा उत्तम नियमित जिवन है, जेहि समान

Read more

नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल !

नाशिक जिल्हा समिती पाचव्या स्थानी; अहमदनगर समितीचे दीड महिन्यात ६३४४ जात वैधता प्रमाणपत्र निकाली पुणे , २० नोव्हेंबर /प्रतिनिधी :- १७ सप्टेंबर २०२२ पासून

Read more

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुणे, २० नोव्हेंबर /प्रतिनिधी :- पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या

Read more

वैजापूर-गंगापूर-येवला रस्त्यावर वाढते अपघात ; शहरात स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज

वैजापूर, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- रस्ते हे विकासाचे मार्ग ठरतात. हेच खरं. परंतु वैजापूर शहरातून जाणारे औरंगाबाद-नाशिक, वैजापूर –

Read more

छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आदर्श :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच शिंदे गटाचे

Read more

युवकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संघर्षही झाले त्यासाठी काही किंमत मलाही द्यावी लागली-शरद पवार

औरंगाबाद, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही औरंगाबाद पुढे येत आहे. नवीन पिढीला आंतरराष्ट्रीय पातळीवर

Read more

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्य आशियाई देशांतील तरुणांशी साधला संवाद नाशिक येथे औद्योगिक व एसएमईतर्फे परिषदेचे आयोजन मुंबई ,१९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची

Read more

राहुल गांधी यांनी शिवसेनेला त्यांची महाविकास आघाडीमधील लायकी दाखवून दिली-रणजित सावरकर

गांधी ५५० रुपये भत्ता घ्यायचे त्याचे काय?-रणजित सावरकर यांचा सवाल मुंबई ,१९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा आरोप

Read more

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अहमदनगर शहरातील ३ किलो मीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना अहमदनगर ,१९ नोव्हेंबर /

Read more